“कोकणचा सुवास—दुर्गवाडीचा विश्वास!”

ग्रामपंचायत स्थापना दिनांक : ०१.०५.१९६०

आमचे गाव

ग्रामपंचायत दुर्गवाडी ही रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात वसलेली एक निसर्गसंपन्न, डोंगराळ व कृषिप्रधान अशी कोकणी वस्ती आहे. घनदाट हिरवाई, स्वच्छ हवा, समृद्ध जैवविविधता आणि शांत वातावरण ही दुर्गवाडीची खास ओळख आहे. पारंपरिक शेती, फळबागा आणि कोकणी संस्कृती यांचा सुंदर समन्वय या गावात पाहायला मिळतो.

१२५२.४०.९७

हेक्टर

३४४

एकूण क्षेत्रफळ

एकूण कुटुंबे

ग्रामपंचायत दुर्गवाडी,

मध्ये आपले स्वागत आहे...

एकूण लोकसंख्या

१२८५

सरकारी योजना

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.

हवामान अंदाज